महिला आरक्षण विधेयक:
अखेर महिला आरक्षण विधेयकाचा १४ वर्षाचा वनवास संपला. राज्यसभेत १८६ विरुद्ध १ मताने विधेयक मान्य करण्यात आले. महिलांना यामुळे राजकारणात येण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्त्री ही जात्याच चांगली व्यवस्थापक आहे. उपलब्ध साधनांनी संसार कसा करावा हे ती जाणते. तिच्या या कौशल्याचा फायदा देशाचे गाडे चालविण्यास निश्चितच होईल असी अशा करू या.
बुधवार, १० मार्च, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा